Duration 17:47

Break The Chain Highlights : मुख्यमंत्री ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे , काय सुरू काय बंद

3 064 393 watched
0
12.2 K
Published 13 Apr 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढीस 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे.

Category

Show more

Comments - 1216